या पुस्तकात राजकारणाच्या अवकाशात होणारी एका कुटुंबाची वाताहात रेखाटण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. राजकारणातील सिनिसिझम व कौटुंबिक भावनांचा कोवळेपणा यातील द्वंद्व महत्त्वाचे आहे.