अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यांचं पत्रकारितेशी असलेलं नातं आणि बंधन यांच्या माहितीच्या आधारे घेतलेला शिस्तबद्ध आढावा म्हणजे अजय कौटिकवार यांनी लिहिलेले प्रस्तुत पुस्तक
View‘दूरस्थ ग्रेस - कवी ग्रेस यांना न लिहिलेली पत्रे’ हे पुस्तक लेखक श्रीनिवास हवालदार यांनी स्वत:चे व्यक्तित्व प्रकट करण्याचा उद्देश न ठेवता अन्य समीक्षकांनी दुर्बोध ठरविलेले कवी ग्रेस यांचे बहुआयामी व्यक्तित्व स्वत: त्यांच्याशीच हळुवार संवाद स्थापित करून उलगडले आहे.
Viewप्राचीन भारतीय महर्षींनी ज्याप्रमाणे व्यक्तिजीवनापासून राष्ट्रजीवनापर्यंत सर्वव्यापक तत्त्वे आपल्या ग्रंथांमध्ये मांडली त्याप्रमाणेच सावरकरांचे राष्ट्रकार्यग्रंथ असल्यामुळे त्यांना भारतमहर्षी म्हटले आहे. हे केवळ सावरकरांचे दर्शन नाही. त्यांच्या जीवनातील क्रांतियोगाने निर्माण केलेल्या जगातील सर्व क्रांतियुगाचे दर्शन आहे.
View